बीएसएफ जवानाचा अपघाती मृत्यूने रायपूर हळहळले मानवंदना देऊन शासकीय इतमामात अंत्यसंस्कार चांदवड तालुक्यातील रायपूर येथील भूमिपुत्र आणि भारतीय सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेले जवान रमेश म्हातारबा गुंजाळ ( ३६ ) यांचे...
लेटेस्ट लेख
शेतकऱ्यांसाठी एकत्रित सर्वांनीच झोकून देत काम करण्याची आवश्यकता : रामेश्वर ठोंबरे
शेतकऱ्यांना सेवेची गरज शेतकऱ्यांसाठी एकत्रित सर्वांनीच झोकून देत काम करण्याची आवश्यकता निसर्गाच्या असमतोलपनाची सर्वात जास्त झळ ही शेतकऱ्यांना बसते हे जगजाहीर आहे बरं हा असमतोलपणा एखाद्या वर्षाचा पुरता असता तर तो आनंदाने नक्कीच...
चांदवड-देवळा मतदार संघाचे आमदार डॉ.राहूलदादा आहेर यांच्या माध्यमातून मनमाड बस डेपोमध्ये संपकरी कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप
चांदवड-देवळा मतदार संघाचे आमदार डॉ.राहूलदादा आहेर यांच्या माध्यमातून मनमाड बस डेपोमध्ये संपकरी कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप ४ नोव्हेंबर पासून राज्यात एस. टी . कामगारांचा संप सुरू आहे. गेल्या महिन्याभारतापासून हे...
भव्य काशी दिव्य काशी चा उद्घाटनाचा चांदवडला आनंद उत्सव साजरा
भव्य काशी दिव्य काशी चा उद्घाटनाचा चांदवडला आनंद उत्सव साजरा रेणुका मातेची आरती आणि भक्तांचा उत्साह.. बघा व्हिडीओ चांदवड : आज 13 डिसेंबर रोजी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी श्री क्षेत्र काशी विश्वनाथ धाम येथे विविध...
चांदवड क्रीडासंकुल कार्यालय येथे माझे संकुल माझे झाड या उपक्रमांतर्गत वूक्षांची लागवड
चांदवड क्रीडासंकुल कार्यालय येथे माझे संकुल माझे झाड या उपक्रमांतर्गत वूक्षांची लागवड जिल्हा क्रीडा कार्यालय नाशिक व शिवतीर्थ सेवाभावी बहुउद्देशीय संस्था मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने चांदवड...
ओमोक्रोनचा संसर्ग वाढु नये म्हणून दत्ताचे शिंगवे येथील यात्रा रद्द
ओमोक्रोनचा संसर्ग वाढु नये म्हणून दत्ताचे शिंगवे येथील यात्रा रद्द चांदवड तालुक्यातील व नाशिक जिल्ह्यातील प्रमुख महानुभव धर्मियांचे श्रद्धास्थान आणि प्रति गाणगापूर समजल्या जाणाऱ्या परिसरातील शिंगवे येथील श्री.क्षेत्र दत्त...
कोरोमंडल कंपनीचे कांदा पिक चर्चासत्र संपन्न
कोरोमंडल इंटरनल कंपनीचे कांदा पिक चर्चासत्र संपन्न झाले. खतांविषयी डाॅ गणेश टेकाळे यांनी शेतकरी बांधवांना वापराबदल मागदर्शन केले. या करिता कंपनीचे विभागीय उदय चौधरी , विक्रम कापसे (अग्रोनोमिर्ट) किरण ठाकरे,आदी कंपनी प्रतिनिधी...
मी आपला उगीचच : भुई अन आभाळ सांधणारी कविता ( रसग्रहण – वंदना गांगुर्डे )
आभाळ ओढ -किरण भावसार जमिनीत मूळं रुतवून झाडं जखडून असतात मातीला म्हणजे जखडलेलीच असतात असं नाही उडून येतात ती आभाळभर… पाखरांच्या पंखांनी संध्याकाळ झाल्याचं सांगत फांद्या जेव्हा किलबिलू लागतात पाखरं पसरवत राहतात दिवसभरातली...
नीलमोहर : मनाच्या महालातील अस्वस्थतेचे श्वास शब्दांत बांधलेल्या कविता ( रसग्रहण – रावसाहेब जाधव )
मनाच्या महालातील अस्वस्थतेचे श्वास शब्दांत बांधलेल्या कविता कवयित्री जयश्री वाघ यांच्या काही कविता वाचनात आल्या. अस्वस्थता हे व्यक्ततेसाठीचे एक कारण असते. व्यक्तीचे मन खूपच गूढ असते. गुढतेतील अस्वस्थता शब्दांत व्यक्त होत असेल तर...
महापरिनिर्वाण दिन : दलित कवितेचे मराठी साहित्यातील स्थान आणि वेगळेपण
दलित कवितेचे मराठी साहित्यातील स्थान आणि वेगळेपण… भारत हा सर्व धर्मसंपन्न असलेला देश वसावत वादाच्या सुर्य हव्यासामुळे दारिद्र्याच्या खायित लोटल्या गेलेल्या भारत देशाला इंग्रजी राजवटीच्या गुलामगिरीतून नष्ट झाल्यानंतर...

