15 ऑगस्ट रोजी घडलेल्या गुन्ह्यातील आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची स्वराज्य संघटनेची मागणी
दि.१५/०८/२०२३ रोजी घडलेल्या गुन्हयातील आरोपी वर देश द्रोही चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी स्वराज्य संघटनेने केली आहे.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , दि. १५/०८/२०२३ रोजी घडलेल्या गुन्हयातील आरोपी याने मंगरूळ (ता. चांदवड) येथील टोलनाक्यावर पाकिस्तान जिन्दाबाद चे नारे दिले असता जन भावना प्रचंड प्रमाणामध्ये दुखावल्या गेल्या
तरी सदरच्या व्यक्तीची सपुर्ण माहीती घ्यावी व त्यांच्या विरुद्ध कायदेशीर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा मोठया प्रमाणामध्ये आंदोलन करण्यात येईल.
असे निवेदनात म्हटले आहे. स्वराज संघटना चांदवड तालुका प्रमुख अंबादास जाधव ,माणिक ठाकरे रामचंद्र शिंदे ,तेजस नवले ऋषी शिंदे गणेश ठाकरे ,
ललीतभाऊ ऊशीर (वडाळीभोई गट प्रमुख) ,(दिपक। भाऊ। आहेर। वडाळी भोई शहर। शहर। अध्यक्ष) (भुशन भाभरे ) ( दिपक। भाऊ। गुजाळ) (योगेश भाऊ। धाकराव )(पपु काळे ) किरण मोरे। (अषय धुमाळ )रामनाथ गुजाळ। )अरून ऊशीर सतोश गुजाळ किरण मोरे आदींनी ही मागणी केली आहे.

